प्रसिद्धी पत्रक: कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक मोर्चा; शिवसेनेची (यूबीटी) घोषणा
मुंबई: अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या…
