रत्नागिरीत ३० जुलै रोजी ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा’; संविधान सन्मान मंचाचे नागरिकांना सहभागाचे आवाहन
रत्नागिरी : देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी रत्नागिरीतील ‘संविधान सन्मान मंचा’च्या वतीने गुरुवारी, ३० जुलै रोजी ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेचे’ आयोजन करण्यात आले…
