भारताला कृषी ऋषी संस्कृतीची परंपरा : दादा इदाते
भारत हा देश ऋषी आणि कृषि संस्कृतीचा देश आहे असे प्रतिपादन कर्मवीर दादा इदाते, केंद्रीय अध्यक्ष, भटके विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्ड नवी दिल्ली यांनी केले.
भारत हा देश ऋषी आणि कृषि संस्कृतीचा देश आहे असे प्रतिपादन कर्मवीर दादा इदाते, केंद्रीय अध्यक्ष, भटके विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्ड नवी दिल्ली यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
मुंबई : मौजे माहूलमधील अधिसूचित कांदळवन क्षेत्र व शासकीय जागेवर भराव करून कांदळवन क्षेत्र बाधीत केलेबाबत तसेच अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २६ १ अ., फ.…
मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना बाधितांची…
४७ व्या राज्य कुमारी कबड्डी अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
दि. १७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात नितेश जाधव वय २९ याचा मृत्यू झाला आहे.
खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न…
गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.…