दापोली जेसीआयतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

दापोली : जेसीआय दापोली तर्फे दापोली नगरपंचायतमध्ये कार्यरत असणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा ‘सॅल्युट द सायलेंट वर्कर्स’ या अंतर्गत सन्मान करण्यात आला. कोरोना काळामध्ये कोविड योध्ये म्हणून […]

…अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : निलेश राणे

रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक […]

वीजबिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : निलेश राणे

रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाना त्रास होता काम नये या भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक […]

सुप्रसिद्ध वकील विनय गांधींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची अकाली अखेर

रत्नागिरीतील सरकारी वकील व बहुआयामी व्यक्तिमत्व ऍड. विनय गांधी यांनी कोल्हापूर येथे आज अखेरचा श्वास घेतला. विनय गांधी यांच्या अकाली दुःखद निधनाच्या बातमीने धक्का बसला. […]

No Image

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी […]

No Image

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक:  राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला […]

कोकण विभागात उष्णतेची लाट

पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.राज्यात इतरत्रही आता हवामान कोरडे होणार असल्याने तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात नाईलाजास्तव २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केले.

अवाजवी फी मागाल तर शाळांना टाळं लावू – अल्ताफ संगमेश्वरी

रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय […]

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली […]