Author: माय कोकण टीम

सर्वात फालतू याचिका म्हणत वसीम रिझवी यांची जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, लावला ५० हजारांचा दंड

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी पवित्र कुरआनमधील काही आयती काढण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात तीव्र शब्दात नाराजी नोंदवत सुप्रीम कोर्टानं ती…

दापोली नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वार्थी

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन…

रत्नागिरीत मृत्यूचे आकडे का लपवले? निलेश राणेंचा सवाल

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यामधूल कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची खोटी माहिती का दिली जात असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांना आरपोच्या पिंजऱ्यात उभं…

केव्हा केव्हा वाटते… तुझ्या पापण्यात मिटून जावे… रत्नागिरीच्या सुपुत्राची भरारी

अभिजीत नांदगावकर यांचं गाणं प्रोफेशनली रेकॉर्ड रत्नागिरी – रत्नागिरीतील अभिजित नांदगावकर यांचं ‘केव्हा केव्हा वाटते…’ हे अप्रतिम गाणं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत…

खेड पोलीसांनी चोराला अवघ्या सहा तासात घेतले ताब्यात

खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासात मुसक्या आवळून…

लॉकडाऊन बाबतीत आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे

मुंबई : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली…

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…

कोकणाला पर्जन्यविषयक इशारा

*पर्जन्यविषयक इशारा* रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…

राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?

मुंबई - राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया…