रत्नागिरीत म्यूकरमायकोसीसने एकाचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान […]

कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील केलेले नाहीत – उध्दव ठाकरे

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या […]

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची अट शिथिल करा- आमदार शेखर निकम

चिपळूण : परदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरीकांना कोव्हिशिल्ड पहिला डोस नंतर ‘डोसकरीता असलेली ८४ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी […]

कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याकडे प्रस्ताव द्यावा – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी – कोरोनामुळे सध्या टाळेबंदी सुरू असून व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने बँकांकडून व्यापार्‍यांकडे तगादा लावला जात […]

‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्गनगरी : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त […]

खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसीच्या उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी मुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी […]

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी […]

असल्या अर्धवट लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध

24 तासात निर्णय बदला अन्यथा दुकाने आणि हॉटेल्स सुरू करणार – निखिल देसाई रत्नागिरी : आजपर्यंत 2 महिने व्यापाऱ्यांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले आहे. […]

जिल्ह्यात 8 दिवस सीमाबंदी, २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात उद्या 01 जुन पासून माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम […]

2 जून पासून आठ दिवस जिल्हा बंद, दुधही घरपोच मागवावा लागणार!

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रतिबंध लागू […]