मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव […]

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लोडशेडिंग; कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प

महावितरणला कोळशाच्या टंचाईमुळे वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

अविनाश लाड रत्नागिरी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साखरप्याचे सुपुत्र व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती […]

एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा – नीतेश राणे यांची टीका

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर (BMC) टीका केली जात आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे अनेक दावे महापालिकेकडून केले जात […]

वाहतूक पोलिसांनी साळवी स्टॉप येथे वाहतूक नियंत्रण करावे

रत्नागिरी – शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या साळवी स्टॉप, नाचणे परिसरामध्ये आता भरपूर वर्दळ असते. महामार्ग आणि शहरातील विविध मार्गांचा तो चौक असून या परिसरात सध्या वाहनांची […]

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा किंमती वाढल्या

रत्नागिरी : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी […]

विधी सेवा योजनांबाबत जनजागृती महत्वाची : न्यायाधीश आनंद सामंत

रत्नागिरी : पॅन इंडिया अव्हेरनेस कॅम्पेन अंतर्गत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी नगरपरिषद हॉल याठिकाणी पार पडलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र […]

रत्नागिरीत रेल्वेमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

रत्नागिरी:- रेल्वेत तरुणीचा विनयभंग करुन तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) या तरुणाला येथील न्यायालयाने तीन […]

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 30 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, मृत्यूचा आकडा चिंताजनक

रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र चिंतेचा विषय ठरली आहे. सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत […]

रत्नागिरीत कुत्र्यांचे निर्बिजीकरण ठरले कुचकामी

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना […]