Month: March 2025

खेड: संशयित मद्यपी बसचालक अपघातानंतर तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या घटनेत बसचालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून…

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…

दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम

दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…

दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान

दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली…

ममता बिपिन मोरे ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

नवी मुंबई: कलांश एंटरटेनमेंट आयोजित ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ च्या दुसऱ्या पर्वात ममता मोरे यांना ‘सर्वोत्कृष्ट सौंदर्य उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा २२ मार्च २०२५ रोजी…

दापोलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचा संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका शाखेने या घटनेचा तीव्र निषेध…

रत्नागिरीत उद्धवसेनेला खिंडार, अमोल कीर्तिकरांवर मोठी जबाबदारी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राजन साळवी आणि संजय कदम या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत झाली आहे. विधानसभा निवडणुकीत दापोली…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती

८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी…

दिल्लीतील आंबा महोत्सवाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार!

खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला पुढाकार नवी दिल्ली: दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या…