आता 20 मानकऱ्यांना पालखी नेता येईल
रत्नागिरी – कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येईल अशी…