आ.भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव जि. प.चे नवे अध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांच्या नावाची निवड करण्यात आली
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांच्या नावाची निवड करण्यात आली
दापोली दाभोळ रस्त्यावर न्याधीशांच्या बंगल्यासमोरील दोन टपरी दुकांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली. आगीत टपरी जळून…
राज्यातील करोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे.
भारतीय वायुसेना पहिल्यांदाच मिग-२९ स्क्वाड्रन आपल्या महिला लढाऊ पायलटकडे सोपविण्याच्या तयीरत आहे.
देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असताना त्यामध्ये सर्वाधिक नवे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत.
नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला असून तीन महिन्यानंतर प्रथमच चोवीस तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. १५४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २५ हजार ६८१…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे
राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली यात…