मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याची नामदार उदय सामंत यांची घोषणा

धनंजय कीर यांचे सार्वजनिक जीवनातील काम निश्चितच मोठे आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आमदार उदय सामंत यांनी केली आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*