बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे […]

केंद्र सरकारच्या नियतमध्येच खोट आहे – हारीस शेकासन

रत्नागिरी : केंद्र सरकारने आणलेले तीन्ही कृषी कायदे शेतकरी व शेतीवर अलंबून असणार्याना उध्वस्त करणारे आहेत. हे मोदींचे तुगलकी फरमान असून शेतकर्याना अदानी व अंबानीचे […]