लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले-आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे