निवळी येथे १७ तासांच्या खोळंब्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

रत्नागिरी : निवळी येथे रविवारी (दि. ८ जून २०२५) सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास […]