दापोलीतील दांपत्याने सांगितला पहलगाममधील थरारक अनुभव

रत्नागिरी : कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट केवळ दैव बलवत्तर म्हणून काश्मीर मधील दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवप्रसाद चौगुले […]

रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी […]

आमदार भास्कर जाधव यांचा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

गुहागर: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना […]