६ महिन्यांत ८५ लाख डोस पुरवू पण; भारत बायोटेकने ठेवली राज्य सरकारपुढे अट

महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, लसीचा साठा संपत आल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत.