कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले.
