मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!

देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.