जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत सुरु; मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही _ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे
