आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

“विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे