महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध, सर्व कार्यक्रमांना ५० जणांना उपस्थितीत राहण्याची मुभा

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे