शिवसेनेमध्ये प्रवेश करण्या आधीच शिवसेना UBT मधून संजय कदम यांची हकालपट्टी

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सेना ठाकरे गटातून राजेंद्र महाडिक, विलास चाळकेंसह रोहन बनेंची हकालपट्टी

रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे रत्‍नागिरीत ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील […]

प्रीपेड वीज मीटर विरोधात ‘शिवसेना उबाठा’ आक्रमक

रत्नागिरी:- जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत जोरदार निदर्शने […]

स्मार्ट मीटरची होळी करुन करणार आंदोलन : विनायक राऊत

रत्नागिरी:- स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत आम्ही हे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवायला दिले नव्हते. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे मीटर बसवायला सुरुवात […]

शिवसेना (युबीटी) तालुका प्रमुखांनी शिवसेना सोडली

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वचा मंगळवारी जिल्हाप्रमुख विलास चाळके […]

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]

लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली अधिकृत यादी जाहीर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पहिली यादी आज जाहीर केली आहे. सांगली जागेचं काय होणार याबद्दलची चर्चा आता थांबली आहे ही […]

मनसेकडून निवडणूक आल्यानंतर सेटिंग

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची रत्नागिरीत टीका मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, महायुतीत चौथा […]

डिसेंबरमधील अधिवेशन खोके सरकारचे शेवटचे असेल
– युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

खोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे? – आदित्य ठाकरे यांचा सवाल खेड : राज्यातील खोके सरकार हे महाराष्ट्राचे की गुजरातचे आहे, हेच कळेनासे झाले आहे. ज्याप्रमाणे […]

देवघरमधील तीन वाड्यांचा शिवसेना उबाठा गटात प्रवेश

खेड : तालुक्यातील देवघर मावळतवाडी, मधलीवाडी आणि उगवतवाडी येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी, शिवसेना सचिव व […]