माझी मराठी- अभिजात मराठी !

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाबद्दल काही महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर भाष्य केले. लिखित साहित्य, […]

अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझनेस

भालचंद्र कानगो यांचे प्रतिपादन : ‘राजकारणातील नैतिकता’ परिसंवादात सहभाग गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : राजकारणाकडे तुम्ही कसे बघता त्यावर तुमची नैतिकता अवलंबून आहे. अलीकडच्या काळात […]