पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शासकीय योजनांच्या नावावर चिरीमिरी घेणाऱ्यांना इशारा, रत्नागिरीत कामगारांना अत्यावश्यक संच वाटप
रत्नागिरी : शासकीय योजनांच्या नावावर कोणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक कळवा, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. […]
