रत्नागिरीत ईव्हीएम बंदी आणि सामाजिक न्यायासाठी भव्य जन आक्रोश रॅलीचे आयोजन

रत्नागिरी: भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रत्नागिरीत राष्ट्रव्यापी ‘जन आक्रोश रॅली’चा भाग म्हणून जिल्हाधिकारी […]

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका: 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असून, राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदांचे आरक्षण […]