गुढी पाडव्याच्या निमित्ताने रॅली अथवा मिरवणुका काढण्यास बंदी

राज्यात कोरोनाचासंसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.