महाराष्ट्रातील जनतेने साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

सरकारने सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे.