यूजीसी परीक्षेसाठी आग्रही, सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम!
रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. हा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला…