आंबेड बुद्रुक गावात भीषण वणवा, चार तासांनंतर आटोक्यात

संगमेश्वर: तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे शुक्रवारी (१५ मार्च २०२४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला. मानसकोंड येथील एका गोठ्याजवळ वणवा पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण […]

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास […]

पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – अजित पवार

टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत […]

दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा आज शिंदे-शिवसेनेत प्रवेश

राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होण्याची शक्यता दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार संजय कदम आज (दिनांक 18 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी ४ […]

दापोलीत महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महिलांचा सत्कार

दापोली: ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने दापोली शहरात महिला नागरी सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन […]

आंजर्ले समुद्रात पर्यटकाला जीवदान!

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनारी रविवारी (दि. 23) एक पर्यटक समुद्रात पोहताना बुडाला. पर्यटकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व स्थानिकांच्या तात्काळ मदतीमुळे पर्यटकाला सुखरूपपणे वाचवण्यात आले. […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रत्नागिरी दौरा: विकासकामांचा धडाका! शिवसृष्टी आणि थ्रीडी मॅपिंग शोचे लोकार्पण होणार

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार, दिनांक 17 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करतील. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा शुभारंभ, पाहणी आणि लोकार्पण करतील. […]

‘सत्तापिपासू शिवसेना-भाजप सरकार: राज्यात अहंकार, मानापमानाचा खेळ सुरू’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका रत्नागिरी:- महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तापिपासू आहे. सत्तेतील तीन पक्षांच्या टोळ्यांमध्ये अहंकार, मानापमान खेळ सुरु आहे. त्यामुळे राज्यात होणारे […]

जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता […]

कोल्हापूर तापले, शिवाजी विद्यापीठ नामविस्तार !

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावरून कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे. या विद्यापीठाच्या नावातील ‘शिवाजी’ हा एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ […]