मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा: अर्धवट कामांमुळे अपघातांची मालिका
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे जीवघेणी ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक निष्पाप जीव या […]
