रत्नागिरी विमानतळावर रक्तदान शिबिर

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भव’ या मोहिमेचा एक भाग म्हणून समाजात रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसारविणे आणि स्वेच्छेने रक्तदान घडवून आणणे […]

रत्नागिरी शहर पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई

रत्नागिरी : शहर पोलिसांनी शिरगाव येथील बंद असलेल्या भाजीच्या दुकानाच्या समोरील महावितरणच्या पोल जवळ दोन इसम अंमली पदार्थ बाळगल्याच्या स्थितीत आढळून आल्याने कारवाई केली आहे. […]

मोफत पाणी पुरवठा करून जनतेची तहान भागविणारा सौरभ मलुष्टे

प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या व्यावसायातून मिळणाऱ्या […]

अबब! ५५ फुटी देवमाशाचा सांगाडा... अर्धशतक पार कासव...अन् बरंच काही...

डायानासोरपेक्षा मोठा असणाऱ्या देवमाशाचा ५५ फुटी सांगाडा ‘इथे’ ठेवला आहे. आयुष्याची ५० हून अधिक वर्षे पार केलेले जिवंत कासव आजही शांतपणे पोहताना ‘इथे’ दिसते. काचेसारखा […]

ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…

“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. […]

रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा

आम आदमी पार्टी रत्नागिरी तालुका अध्यक्ष ज्योतीप्रभ पाटील यांची मागणी रत्नागिरी : येथील शीळ पाणलोट क्षेत्रात स्थित पंपिंग स्टेशन कोसळले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील नगरपालिकेच्या […]

एस.टी. बस अस्वच्छ तर आगार व्यवस्थापकांना दंड

मुंबई : राज्य परिवहन महामंडळानं एस.टी. बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यापुढे एस.टी. बस अस्वच्छ आहेत तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरलं […]

रत्नागिरी – महाड – वसई गाडीचा झाला हातखंबा येथे अपघात

अपघात स्थळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः उतरून केले मदत कार्य रत्नागिरी : राज्याचे उद्योमंत्री ना.उदय सामंत हे रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना त्यांच्या गाडीच्या […]

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे थॅलेसेमिया व डायबिटीस आजारावर एक महत्त्वाचे पाऊल

रत्नागिरी: फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत […]

JSWच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी झापझाप झापलं

स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा रत्नागिरी : जेट्टीच्या अवतीभोवती जयगडच्या मच्छीमारांना त्रास देणाऱ्या जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. […]