महागाई वाढवून गरिबांना लुटणा-या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करूः नसीम खान

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणा-या मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली.

वाय. डी. यशवंतराव यांना ‘टीस’ची डॉक्टरेट

रत्नागिरी : मुंबई येथील नामवंत अशा टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस/TISS) या विद्यापिठाने वाय.डी. यादव यांना डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान केली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या […]

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन

सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. […]

ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम

मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई […]

अधिसूचित कांदळवनात डेब्रीज टाकणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : मौजे माहूलमधील अधिसूचित कांदळवन क्षेत्र व शासकीय जागेवर भराव करून कांदळवन क्षेत्र बाधीत केलेबाबत तसेच अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय वन अधिनियम १९२७चे […]

… तर कोरोनाची लाट नव्हे लाटा येतील – डॉ. संजय ओक

गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत […]

महानायक कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

महानायक अभिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ad

‘माय कोकण’वर जाहिरात फक्त 5 रुपयात

कधी नव्हे एवढ्या स्वस्तात तुम्हाला आता आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता येणार आहे. जाहिरातदारांंना डिझाईन स्वतः उपलब्ध करून द्यायची आहे. 

पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं

दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.