मिरकरवाडा बंदर विकास: महायुती सरकारकडून २२.४३ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, आर्थिक समृद्धीचे ध्येय
रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले. मिरकरवाडा […]
