‘छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक’

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली पाहणी रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुरचनाकारांची (आर्किटेक्ट) नियुक्ती […]

जुनी वाहने HSRP साठी मुदतवाढ! 30 जून 2025 पर्यंत संधी

मुंबई: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी […]

4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू होणार

रत्नागिरी:- कोविडच्या नियमांचे पालन करून 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज या निर्णयाला मान्यता दिली आहे. कोरोना आटोक्यात […]

No Image

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी […]

परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले