मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

मुंबई : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात […]

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

मंडणगड (Ratnagiri) : येथील नव्याने बांधलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gawai) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात […]

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: दुकाने, हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी, नाईट इकॉनॉमीला चालना

मुंबई : राज्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना वगळता, राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स […]

बाबू घाडीगांवकर यांची दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती

दापोली : केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा अभिजात […]

ग्रंथालयांसाठी ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्र सरकारकडून निधी आणि समर्थनात वाढ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील ग्रंथालयांच्या […]

उंबर्ले येथे महसूल विभागांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन […]

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या […]

रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी […]

पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे […]

अग्नी सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणार, मंत्री उदय सामंत यांचे राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

मुंबई : २७ मार्च २०२५ रोजी मुंबईत एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल (एनएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा या विषयावर एक […]