दाभोळ-दापोली मार्गावर भीषण बस अपघात: चालकाच्या निष्काळजीपणामुळे 7 प्रवासी जखमी!

कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांमध्ये वाढ दापोली : रत्नागिरी विभागातील दाभोळ-दापोली मार्गावर गुरुवारी (03 एप्रिल 2025) सकाळी सुमारे 11.45 वाजता झालेल्या भीषण बस अपघाताने कोकणातील […]

३ रुपयांच्या पिशवीवरून रत्नागिरी मिरकरवाडा जेट्टी परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून, दोन्ही गटांना दुखापती […]

रत्नागिरीत गुढीपाडव्यानिमित्त २१ व्या वर्षी नववर्ष स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:- येथे गुढीपाडव्यानिमित्त सलग २१ व्या वर्षी आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका आणि सुंदर सजावटीने शहराचे वातावरण […]

मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा 

रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही […]

दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम

दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस […]

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन, डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते

रत्नागिरी : स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी यांच्या शुभहस्ते आणि […]

चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा: कोकणातील चिमणी आणि तिचे महत्त्व  

दापोली (शमशाद खान): आज (20 मार्च) जागतिक चिमणी दिन. चिमणी, आपल्या अंगणातील हक्काची सदस्य, आज दुर्मिळ होत चालली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाचा ऱ्हास […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रत्नागिरी दौरा: विकासकामांचा धडाका! शिवसृष्टी आणि थ्रीडी मॅपिंग शोचे लोकार्पण होणार

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार, दिनांक 17 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करतील. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा शुभारंभ, पाहणी आणि लोकार्पण करतील. […]

जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता […]