आंबवली येथे जलसंधारण मधून ४० कोटीचे धरण उभारणार – आमदार योगेश कदम

अस्तान गणातील विकास कामांचे भूमिपूजन खेड : ‘अस्तान पंचायत समिती गणातील आंबवली गावात जलसंधारण योजनेतून ४० कोटींचे धरण उभारण्यात येणार आहे. लवकरच या धरणाचा शुभारंभ […]

ॲड. सिद्धेश बुटाला अधिवक्ता परिषदेच्या खेड तालुका अध्यक्षपदी

खेड – अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कार्यकारीणी नियुक्तिचा कार्यक्रम खेड येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲड. पारिजात पांडे (बार […]

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी संग्राम गायकवाडला न्यायालयीन कोठडी

दापोली : निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ […]

पोलीसांना ही माहिती कळवा अन्यथा येऊ शकता अडचणीत

रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड […]

राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे यश

खेड : रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत खेडमधील शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावले.

खेड पोलीसांनी रेल्वे थांबवून लावला “अपहरण” नाट्याचा छडा.

सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मीरा-भाईंदर वसई विटा आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं.वि.सं कलम 363 अन्वये गुन्ह्यातील 03 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असल्याबाबत व त्यांचे वर्तमान स्थान हे “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली.

दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी
कृषि विभागामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकांतर्गत

करण्यात येणार आहे

रसाळगड किल्ल्यावरील ४०० फूट दरीतील तोफ गडावर ठेवण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे , रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात असून आजवर मंडणगड , बाणकोट किल्क्यांवर तोफांना तोफगाडे बसविण्यात आले व अनेक दुर्गसंवर्धन माहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खेडमधील 14 वर्षांची मुलगी गर्भवती, आरोपी अटकेत

खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकाला पोलीसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने 8 दिवसासाठी पोलिस […]

कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण

खेड व पोलादपूरच्या मृत्युंजय दूतांसाठी स्ट्रेचर वाटप रत्नागिरी : महामार्गावरील अपघातप्रसंगी घ्यावयाची दक्षता आणि सतर्कता यामुळे अपघातानंतर जखमींचे जीव वाचविले जातात. चुकीच्या प्रकारच्या रेस्क्यूवर्कमुळे देखील […]