पत्रकार राजन चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एलएलबी परीक्षेत मिळवले यश

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आर्थिक हलाखी आणि अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of […]

पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं

दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.