कडवईच्या स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न कधी सुटणार? ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठेतील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजही पक्का रस्ता उपलब्ध नाही. गेल्या सत्तर वर्षांपासून ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मृतदेह वाहून नेताना जीवघेणा त्रास सहन […]

रत्नागिरी: 130 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण, 45 प्रगतीपथावर, 31 अद्याप सुरू व्हायची प्रतीक्षा

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने सन २०२४-२५ साठी शाळा दुरुस्तीसाठी […]

रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी […]

रत्नागिरी स्मार्ट सिटीच्या दिशेने : उदय सामंत यांच्या हस्ते दामले शाळेच्या आधुनिक इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर एमआयडीसीने दत्तक घेतले असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी ४५० कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट शहर म्हणून उभे राहणार […]