Important decision of Thackeray government; Power outages of arrear farmers will be stopped for three months

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे