सगळेच पास होणार, दहावीचा निकाल जुलै मध्ये तर बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये; असा लावणार रिझल्ट

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे.