आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, बँकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील […]
