आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, बँकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील […]

शनिवारी चिपळूण येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खैर रोपांचे मोफत वाटप

रत्नागिरी : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार […]

रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी […]

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शासकीय योजनांच्या नावावर चिरीमिरी घेणाऱ्यांना इशारा, रत्नागिरीत कामगारांना अत्यावश्यक संच वाटप

रत्नागिरी : शासकीय योजनांच्या नावावर कोणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक कळवा, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. […]