केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.