केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. […]

लांजात ॲक्टिव्हा स्कूटर चोरी, तक्रार दाखल

लांजा : लांजा आड, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे ०६ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा ६ जी […]

रत्नागिरी ग्रामीणमध्ये २.२५ लाखांचे दागिने व रोकड चोरी

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण भागातील निवळी येथे ०५ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान जोगळेकर यांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. या […]

रत्नागिरी शहरात ७.५ लाखांची रोकड चोरी

रत्नागिरी :  शहरातील कीर्तीनगर येथे आसीफ मोटलानी यांच्या भाड्याच्या घरात १ जून २०२५ रोजी सकाळी ५:०० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. या […]

देवरुख येथे घरफोडी: ६५,४५० रुपयांचा मुद्देमाल चोरी 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द, स्वामी मठाजवळ येथे चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे यांच्या राहत्या घरात १० मे २०२५ ते ८ जून २०२५ या कालावधीत घरफोडी […]

लांजा-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे बिबट्याचे पिल्लू सापडले

रत्नागिरी/लांजा: लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस फोपळवणे येथे रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अवघ्या १५ ते २० दिवसांचे बिबट्याचे पिल्लू रस्त्यावर आढळले. वनविभागाला याची माहिती […]

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर […]

मुंबई रेल्वे अपघात: मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनची धडक, 4 ठार, 13 जखमी

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात घडला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकल […]

अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी: काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली. […]

निवळी येथे १७ तासांच्या खोळंब्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

रत्नागिरी : निवळी येथे रविवारी (दि. ८ जून २०२५) सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास […]