मलिक यांचे अटकेला आव्हान, हायकोर्टात धाव

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच ईडीने केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे. मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे, मला तत्काळ सोडावे, अशी विनंती मलिक यांनी याचिकेत केली आहे. ईडीने मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग कनेक्शन प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*