आईवडील दोन्हीही पॉझिटीव्ह असतील आणि त्यांना कुणीही नातेवाईक नसतील किंवा अनाथ, एक पालक असलेल्या मुलांचे काय होणार हा प्रश्न शेजारील प्रत्येकालाच पडलेला असतो आता अशा (वय वर्ष ६ ते वय वर्ष १८) मुलांचे पालकत्व जिल्ह्यातील लहान मुलांच्या संस्था घेणार आहेत.

1)निरीक्षण गृह/बाल सुधार गृह
मुलांची मर्यादा-30
02352-222937

2)माहेर बालगृह
मुलांची मर्यादा-50
02352-246049

3)लांजा बालगृह/निरीक्षण गृह
मुलांची मर्यादा-100
230050

4)वात्सल्य मंदिर,ओणी
मुलांची मर्यादा-100
9423804927

5)मातृमंदिर गोकुळ, देवरुख
मुलांची मर्यादा-50
240326

6)भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण
मुलांचे वय 0 ते 6वर्ष
मुलांची मर्यादा-25
255057

7)सांदीपनी, कुडवली
मुलांची मर्यादा-50

8)प्रतिभा महिला आश्रम
मुलांची मर्यादा-35
224306

तरी अशा कारणासाठी वरील नंबर ला फोन करा असे आवाहन रत्नागिरी चाईल्ड लाईन ने केले आहे.