सावधान : करोनामुळे दापोलीतील सर्वाधिक दगावलेत
रत्नागिरी : मुश्ताक खान कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हा रूग्णांचा आकडाही १३००च्या वर…