Category: टॉप न्यूज

दापोली मतदारसंघ महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल- आ. योगेश कदम

दापोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल अशी काम आपण या मतदारसंघात करून दाखवू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी बोलताना दिली.

भारतात भरणार पहिली ‘भारतीय खेळणी जत्रा 2021’

देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देण्याच्या हेतूने सोबतच या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच देश पातळीवर पहिली भारतीय खेळणी…

जिल्ह्यातील 150 महिला बनणार टुरिस्ट गाईड; जि. प. अध्यक्ष रोहन बनेंचा उपक्रम

पर्यटन व्यावसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न करावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फेब्रुवारी २०२१ या मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी जिलेटिन कांड्या भरलेली एक कार सापडली

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील 'अँटिलिया' इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे.

… अन्यथा तिच परिस्थिती परत येऊ शकते – डॉ. वणू

रत्नागिरी – कोरोना रूग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाल्यानं परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. भविष्यातही अशी स्थिती राहिली तर कोरोना रौद्ररूप धारण करण्यची शक्यता नाकारता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वच्छ भारत…

रत्नागिरी जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू

रत्नागिरी:- शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली म्हणजे कोरोना कुठेतरी पळून गेला, असे समजू नका. आपल्याकडे कोरोनाचा नवीन स्ट्रेन (प्रकार) अजून आला नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे.…

एस.टी.बस मधुन प्रवास करीत असताना हदयविकाराच्या धक्याने निधन

तालुक्यातील टाळसुरे येथील एका ६०वर्षीय व्यक्तीचा बस मधून प्रवास करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना आज दापोली बस स्थानक येथे आज२२ फेब्रुवारी रोजी १२.५० व.च्या सुमारास घडली असून याबाबत…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,