मद्यधुंद ट्रक चालकाने ८ जणांना उडवले; ३ जागीच ठार, १ जण अत्यवस्थ!
मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे.
मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ८७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन १५ एप्रिल पर्यंतवाढवण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी बुधवारी केली.
जिल्ह्यातील शालेय स्तरावरील परीक्षा घेण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिला नसल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक निशादेवी वाघमोडे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाकडे स्पष्ट केले
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे
दापोली केळशी येथे उटंबर - मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे
देशभर गुरुवारपासून (१ एप्रिल) ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती
दापोली : जेसीआय दापोली तर्फे दापोली नगरपंचायतमध्ये कार्यरत असणार्या सफाई कर्मचार्यांचा ‘सॅल्युट द सायलेंट वर्कर्स’ या अंतर्गत सन्मान करण्यात आला. कोरोना काळामध्ये कोविड योध्ये म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावुन दापोली…