मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य : केंद्र सरकार

राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने
लवकर लस उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यात ४६हजार नवे बाधित, तर ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले!

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच राज्यातली रुग्णसंख्याही काहीशी चिंताजनक आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

No Image

राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय

मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धक्कादायक : दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं अपघाती निधन

दापोली : तालुक्यातील म्हाळुंगे इथं आपल्या दुचाकीवरून दापोलीला येत असताना अपघात होऊन दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं निधन झालं आहे. या घटनेनं दापोलीमध्ये […]

देशात लशींचा प्रचंड तुटवडा, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता

देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे.

No Image

पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती

भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्‍यात आलेली आहे

No Image

कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला