Category: टॉप न्यूज

जिल्ह्याला निर्बंधातून बुधवारी मिळणार दिलासा – उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्हा ३ स्तरात सामावेश झाला आहे. जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली…

दापोली आडेत दर्ग्यावर लावले भगवे झेंडे, ग्रामस्थांनी विषय सामंजस्यानं सोडवला

दापोली : तालुक्यातील आडे गावातील सोटेपीर दर्ग्यावर अज्ञात समाजकंटकांनी भगव्या रंगाचे झेंडे लावले. यावरून गावामध्‍ये कमालीचे तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी दोन्ही समाजाची बैठक घेऊन यावर सामंजस्याची भूमिका घेतल्याने आता…

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी १५ पक्षांची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं

कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी!!_माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे

आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या”, संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला!

पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळले

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत.