Category: टॉप न्यूज

रायगडमध्ये दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू!

रायगडमध्ये पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे सुरू होणाऱ्या उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करावे-ना.उदय सामंत

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रास गती देण्याच्या सुचना

राज्यातील ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पुढील दोन दिवस राज्यभरात मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठूरायासमोर नतमस्तक; विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली

शरद पवार कृषिमंत्री असताना झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयानं केली रद्दबातल!

देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत!

न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.१ ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध केलेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला सध्या अल्प प्रतिसाद; चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध के लेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

अकरावीची CET २१ ऑगस्टला ऑफलाईन होणार

शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्‍चित करण्यात आला आहे